Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

what is Bitcoin Era? बिटकॉइन युग काय आहे?

 बिटकॉइन युग जे त्याच्या वापरकर्त्यांना अस्थिर परिस्थितीतही बिटकॉइनमध्ये व्यापार करून पैसे कमवू देते. बिटकॉइन युग हे एक व्यासपीठ आहे. प्रणाली एक अद्वितीय अल्गोरिदम वापरते जी बाजाराचे निरीक्षण करते आणि वापरकर्त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी फायदेशीर संधी किंवा ट्रेडिंग सिग्नल हायलाइट करते. अल्गोरिदम BTC/USD सारख्या उच्च-उत्पादक चलन जोड्यांची माहिती देखील देते. Bitcoin Era वापरण्यास सोपा आहे. अगदी नवीन लोक देखील त्याचा वापर करू शकतात आणि लक्षणीय नफा मिळवू शकतात. प्लॅटफॉर्म कमी-जोखीम पातळीसह सर्वात लोकप्रिय पर्याय ऑफर करण्यासाठी व्यापार्‍यांनी सेट केलेल्या पूर्व-अस्तित्वात असलेल्या ट्रेडिंग नियमांवर अवलंबून आहे. Bitcoin Era वापरणाऱ्या व्यापाऱ्यांना प्लॅटफॉर्मवर काही मिनिटे गुंतवून पैसे कमवण्याची संधी मिळते. वापरकर्त्यांना कधीही बदल करण्याचे स्वातंत्र्य आहे. मी बिटकॉइन युगात कसे सामील होऊ शकतो? नवीन Bitcoin Era खाते तयार करणे खूप सोपे आहे. खालील परिच्छेद क्रिप्टोकरन्सी व्यापाऱ्यांसाठी बिटकॉइन एरा अॅपमध्ये खाते उघडण्यासाठी आवश्यक असलेल्या तीन प्रमुख पायऱ्यां...

राेज देवाची पूजा केल्याने काय हाेते ? What happens when Raj worships God

  देवाची मूर्ती दिसल्याने... डाेळे काम करत आहेत हे समजत. आरती करत असताना... घंटा वाजवली असता, ती कानाने ऐकता आली तर, कान काम करत आहेत हे समजते. बाेटाने हळद, कुंकू, गंध लावताना... स्पर्शज्ञान ठिक आहे हे समजते....  आरती म्हटल्याने...  स्मरणशक्ती काम करत आहे असेही जाणवते शिवाय आरती ओवाळताना, प्रदक्षिणा घालताना, उजवा आणि डावा मेंदू, ही काम करत आहे, हेही जाणवते. उदबत्तीचा किंवा धूपाचा वास आल्याने...  नाक काम करत आहे हे समजते. प्रसाद खाल्ल्याने... अजून अन्नाची चव  कळते आहे हे समजते. हे सर्व समजल्यानंतर परमेश्वराकडे काही अजून मागण्यासारखे राहते का ?

सकाळी तुळशीला पाणी का घालावे? Why add water to Tulsi in the morning?

  जगातील प्रत्येक वनस्पती दिवसा ऑक्सिजन व रात्री कार्बन डायऑक्साइड सोडते. अपवाद फक्त पिंपळ हा वृक्ष कारण पिंपळ रात्री ही ऑक्सिजन सोडतो..म्हणूनच भगवान श्री कृष्णाने म्हटले आहे की सर्व वृक्षात मी अश्वत्थ ( पिंपळ) आहे.  मात्र तुळस ही जगातील एकमेव वनस्पती आहे की जी दिवसा ऑक्सिजन ,रात्री कार्बन डायऑक्साइड व फक्त पहाटेच्या वेळी ०.०३% इतका ओझोन वायू सोडते व या वायूच्या संपर्कात मनुष्य आल्यास त्याच्या मेंदूत सेरोटोनिन नावाचे संप्रेरक स्त्रवते.  ज्यामुळे मनुष्य दिवसभर प्रसन्न व आनंदी राहतो. तसेच त्याची रोग प्रतिकार शक्ती बळकट होते.   आयुर्वेद नुसार तुळशीच्या सेवनाने सर्दी , त्वचा रोग, मधुमेह, रक्तदाब, पोटाचे व किडनीचे विकार, कॅन्सर ,स्त्रियांचे रोग,विशेषत्वाने स्त्रियांना  वयाच्या चाळीस नंतर हार्मोनल इंम्बालन्स मुळे होणारे इतर रोग होत नाहीत . शिवाय तुळशीतून निघणाऱ्या  शुभ स्पंदनामुळे वातावरण शुध्दी होते.

डायबेटिस वर रामबाण उपाय... | Diabetes

 शुगर असलेल्यांनी हा लेख आवर्जून वाचावा व न विसरता आपल्या सर्व व्हॉटसअप फेसबुक व इतर सोशल मीडिया वर प्रसारीत करावा ही नम्र विनंती  डॉक्टर सांगतात की, एकदा शुगर झाली की, तो रोग नष्ट होत नाही. फक्त कंट्रोल करण्यासाठी त्या डॉक्टरच्या गोळ्या घ्यायच्या का ? फक्त किती वाढली ते पाहण्यासाठी लॅब मध्ये जायचे का ? मजेशीर आहे ना सगळं.  मी काहीं दिवसापूर्वी पनीर फुलाचा प्रयोग करावा म्हणून केला. भावजयीला पण शुगर आहे आणि खूप जास्त आहे. जवळपास उपाशी पोटी 250 ते 300 मध्ये आणि जेवण करुन 450 ते 500 (डॉक्टरनी दिलेल्या गोळ्या खाऊन). मग मी त्यांनाही हा उपाय सांगितला. त्यांनी 15 दिवस हा उपाय केला आणि नंतर कामात त्या विसरुन पण गेल्या. पण परवा त्यांनी दर महिन्याला येऊन डॉक्टरकडे रिपोर्ट करायचा तो केला. डॉक्टर परेशान शुगर नॉर्मल.  मला सांगायचा मुद्दा हा आहे की, शुगर असेल तर घाबरु नका. आपल्याकडे निसर्गाने अशा काहीं गोष्टी दिल्यात की त्या फुकट कोणी सांगत नाहीत. पण हा आजार संपूर्ण नष्ट होतो. तोही फक्त 60 रुपयामध्ये. मसाल्याच्या दुकानात पनीर फुल 60 रु. पाव किलो मिळते. जे तुमचा आजार पूर्णपणे बरा क...